*रासायनिक शेतीची वैशिष्ट्य -*
🌱खर्चिक
🌱विषारी
🌱पाणी प्रदूषित करणारी
🌱हवेचे प्रदूषण
🌱नापीक जमीन
🌱शेतकऱ्यांचे कर्ज वाढवणारी
🌱कर्जातून आत्महत्या
🌱गांडूळ नष्ट करणारी
🌱उपयुक्त जिवाणू संपावणारी
🌱बेभरवशाची
🌱नैसर्गिक आपत्तीत जास्त नुकसान
🌱भाव पडल्यास खर्चही निघणे अवघड
🌱किडी व रोगांमध्ये वाढ
🌱चव,स्वाद व पोषकता घालवणारी
🌱भारताची आयात वाढवणारी
🌱झाड़े,पशु,पक्षी,कीटक नष्ट करणारी
🌱शेतीची उत्पादकता घटवणारी
🌱आंतरपीक पद्धती नष्ट करणारी
🌱भाज्या फळे धान्य तेल यातील विविधता नष्ट करणारी 🌱पाणी,वीज,वाहतूक,शहरीकरण,बेरोजगारी वाढवणारी
🌱संपत्तीचे केंद्रीकरण करणारी
🌱निसर्गाचे शोषण करणारी
🌱महागाई वाढवणारी
🌱ग्रामीण उद्योग,लघु उद्योग नष्ट करणारी
🌱नैसर्गिक संकटाचा सामना न करू शकणारी
🌱शेतकऱ्यांना ग्राहकांना फसवून लूट करणारी
*रासायनिक शेतीचे कट्टर समर्थन करणाराही वरील मुद्द्यांशी सहमत असेल असे मला वाटते.रासायनिक शेतीच्या समर्थनासाठी फक्त एक मुद्दा मांडला जातो तो म्हणजे उत्पादन जास्त मिळते.जो चुकीचा आहे.नैसर्गिक शेतीत आतरपिकांच्या माध्यामातून दुप्पट तिप्पट उत्पन्न काढता येते.जे रासायनिक शेतीत शक्य नाही.तेंव्हा मित्रांनो.......*
#चलानैसर्गिकशेतीकडे
No comments:
Post a Comment