प्रत्येक वनस्पती ही
76% पाणी,
23% सूर्यप्रकाश व कर्बआम्लवायू CO2
1% जमीन तत्त्वापासून बनलेल्या असतात.
यातील पाणी,सूर्यप्रकाश,CO2 या गोष्टी निसर्ग आपल्याला फुकटात देतो.म्हणजे 98.85% भाग हा निसर्ग आपल्याला फुकटात उपलब्ध करून देतो.ही कृषी विद्यापीठ ना पाणी बनवतात,ना कार्बनडाय ऑक्सार्ईड बनवतात,ना पिकांना सूर्यप्रकाश देतात.राहिला प्रश्न 1.25% भागाचा जो जमिनीतून पिकांना मिळतो.बरं यातील सर्वात मोठा हिस्सा 0.75% नायट्रोजन आहे.जो वातावरणात 78% उपलब्ध आहे.
पुन्हा
0.095% स्फुरद,
0.19% पालाश,
0.22% इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये
मग ही भरपूर उत्पादन काढण्याचा अहंकार बाळगणारी कृषी विद्यापीठं नेमका कश्याचा अहंकार बाळगतात ?
No comments:
Post a Comment